Verification: 4e7838d05962b884

विधान परिषदेतील विजयानंतर फडणवीसांची ( Devendra Phadanvis )पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

Spread the love

विधान परिषदेच्या निवडणूकीत पाचही उमेदवार निवडूण आले आहेत. राज्यसभेच्या निवडणूकीत ( Rajyasabha Election ) आम्ही १२३ मते घेतली, आता १३४ मते घेतली असल्याचे असल्याचे त्यांनी सांगीतले.

दरम्यान महाविकास आघाडीमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्याचबरोबर सरकारवर आमदारांचा विश्वास नाही. यासाठी आमदारांनी आम्हाला मते दिली. असे फडणवी यावेळी म्हणाले. ( Devendra Phadanvis )